ग्रामसभांना गैरहजर रहाणे भोवले....ग्रामपंचायत सदस्यत्व गमावले...

नेवासा : तालुक्यातील नारायणवाडीच्या उपसरपंच अश्विनी प्रमोद पेटे या सलग आठ महिने विनापरवाना ग्रामपंचायत सभांना अनुपस्थित राहिल्यामुळे अखेर त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई झाली आहे. यामुळे नारायणवाडीत एकच खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post