निघोज : येथील युवा शेतकरी मच्छिंद्र जानकू लामखडे यांचे कुकडी नदीला पूर येऊन सोयाबीन वाहून गेले. हे वर्गमित्रांना समजले. मच्छिंद्र मंजाभाऊ लाळगे (शिवबा विद्यार्थी संघटना अध्यक्ष ), विष्णू सोजे, मारुती कोकाटे यांनी मित्रांना मदतीचे आव्हान केले. 11000 ची मदत सर्व खालील वर्गमित्रांनी जमा केली.
मारुती कोकाटे, सोमनाथ तांबे, मच्छिंद्र लाळगे, शंतनू वाघमारे, शरद डेरे, प्रदीप झावरे, विष्णू सोजे, सुमित्रा कवाद, सुदर्शन निघोजकर, प्रकाश रोहिदास वराळ, विकास पठारे, रवींद्र ढवण, दत्तात्रय रखमा खोसे, सोपान घोगरे, तनवीर तांबोळी, दिपक लाळगे, महादेव पठारे, संदीप ठुबे, भाऊराव लहिरे, गणेश ज्ञानदेव ढवण, मुन्नाभाई इनामदार , विशाल कवाद, भरत पवार, गणेश शेटे, सुभाष संपत वराळ, आकाश शेठ पटेल, नवनाथ शेटे, सोनाली घोलप, लहू ढवन
अरुण वाजे, योगेश बाबुराव रसाळ , रमेश प्रभाकर लंके, लहू इरोळे, शंकर रसाळ, सागर कारखिले, शुभांगी वराळ, संतोष सुपेकर, योगिनी बेलोटे यांनी एकत्र मदत गोळा केली.
मच्छिंद्र जानकू लामखडे यांना मदत देताना शेतकऱ्यांने दाखवला मनाचा मोठेपणा दाखवला. आपलाच वर्गमित्र दत्तात्रय रखमा खोसे यांची मुलगी आजारी असल्याचे समजले. मिळालेल्या मदतीतील काही रक्क्म त्यांनी आपलाच वर्गमित्राला सुपूर्त केले.
Post a Comment