दर महिन्यायाला जनता दरबार आयोजित करणार...

नगर ः दक्षिण भागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार आयोजित करणार आहे. मला लोकांना भेटण्याचा कधीही कंटाळा नाही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुध्दा होमवर्क करून येण्याचा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post