उध्दव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे...

नगर ः उद्धव ठाकरे याचं मानसिक संतुलन ढासळल आहे. ते बेताल विधान करत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे, महसूलमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post