जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची तपासणी होणार...

अहिल्यानगर : कामे होत असली तरी त्या कामांची पडताळणी होणे गरजेचे असते. परंतु आपल्याकडे एखादे काम झाल्यानंतर त्याचे बक्षीस मिळाल्यानंतर पुन्हा त्याकडे पाहिले जात नाही. तसे केल्याने त्या कामाचे महत्व राहत नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण भागात राबविलेल्या उपक्रमांतरगत करण्यात आलेल्या सुविधांची आता तपासणी होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post