मुंबई :मध्यावधी निवडणुकांच्या खोट्या बातम्या पेरत आहेत,' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. पालघरमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ मोठ्या घोषणा करत असतं. कालपर्यंत गुजरातच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रातील जमीनवर काही प्रकल्प ठरले होते, पण हे प्रकल्प महाराष्ट्रातून ओरबाडून नेण्यात आले.
त्यानंतर पंतप्रधानांना महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायल उद्धव ठाकरे यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या अंदाजावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 3 महिन्यांमध्ये इतकं काम हे सरकार करत आहे, तर अडीच वर्षात काय करेल, ही भीती लोकांना आहे.
170 आमदारांचं हे मजबूत सरकार आहे. आघाडी तुटतेय, आमदार कुठेही जाऊ नये यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. निवडणुका लागल्या तर आमचे 200 आमदार आल्याशिवाय राहणार नाहीत. मागच्या सरकारात पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांची एकही सभा झाली नाही. एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी सत्तेला लाथ मारून माझ्यासोबत आले,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Post a Comment