राज्यात आगामी काळात पाऊस मुसळधार...

मुंबई ः गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल, याची वाट शेतकरी पाहत असताना दुसरीकडे आणखीच चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळीचा इशारा दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post