चार वर्षानंतर अहमदगनगर लोकसभा मतदारसंघात शुभेच्छा फलक....

नगर ः लोकसभा निवडणुकीनंतर आता प्रथमच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय फलक लागण्यास सुरवात झालेली आहे. त्यावर सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील चार वर्षे आपण लोक कोठे गेला होता, असा थेट सवाल आता त्या नेत्यासह त्यांचे कार्यकर्ते व पंटरांना केला जात आहे. सर्व सामान्यांकडून होणार्या प्रश्नांच्या भडीमारीला पंटर कंटाळले असून थातूरमातूर उत्तरे देऊन ते वेळ मारून नेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post