प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका...

नगर ःजिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा सर्वसामान्यांना नव्हे तर आता कर्मचाऱ्यांनाही फटका बसलायला लागलेला आहे. या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना बॅंकांसह इतर हप्त्यांचे भुर्दंड पडलेले असून कर्मचार्यांमधून सामान्य प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पुढे असा प्रकार होऊ नये, असे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने करावे, अशी मागणी होत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post