कांदा प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करा... छगन भुजबळ यांचे पंतप्रधान यांना पत्र.....

नाशिक ः  गेल्या अनेक दिवसांपासून कांद्यावरील निर्यातबंदी व घसरते दर यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आज कांदा प्रश्नावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करा, असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post