नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी पाणी पळविले...

संगमनेर   ः  निमोण तळेगाव या दुष्काळी भागाला वरदान ठरणारी भोजापूर पूरचारी ही जल संधारण विभागाकडून जलसंपदाविभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरचारीचे प्रलंबित राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून द्यावीत .असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post